Ramsukh Applied Shrimadbhagavadgita Research Foundation, Pune

गीतेचा मुख्य उद्देश

गीतेचा मुख्य उद्देश

भगवद्गीतेचा मुख्य हेतु असा की, भगवंतांनी अर्जुनास निमित्त करून मानवजातीच्या कल्याणासाठी उपदेश केला आहे. कारण,
जगामध्ये मनुष्यांचे कल्याण होणार नाही अशी एकही परिस्थिती नाही.
मनुष्यासमोर कोणतीही आणि कशीही परिस्थिती येवो तिचा केवळ सदुपयोग करावयाचा आहे.
सदुपयोग करण्याचा अर्थ आहे दुःखदायक परिस्थिती प्राप्त झाली
तर सुखाच्या इच्छेचा त्याग करणे आणि सुखदायी परिस्थिती प्राप्त झाली तर सुखोपभोगाचा आणि परिस्थिती अशीच कायम टिकून राहो
या इच्छेचा त्याग करणे आणि तिला दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये लावणे.
अशा प्रकारे सदुपयोग केल्यास मनुष्य सुखकारक आणि दुःखकारक या दोन्हीही परिस्थितीहून वर उठतो अर्थात्‌ त्याचे कल्याण होते.

- स्वामी रामसुखदास

प्रकल्पासाठी वापरलेली संदर्भ पुस्तके

प्रकल्पासाठी वापरलेली संदर्भ पुस्तके

About Us

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo.

संशोधन
कार्यक्रम आणि कार्यशाळा
गॅलरी
फाऊंडेशनची मार्गदर्शक तत्त्वे
rajesh pande